आज महाराष्ट्र हरला !
महाराष्ट्र जखमी आहे पण हताश नाही.
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा
"ज्या दिवशी देऊलांकडे जाणारी पावले ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही." ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...