Wednesday, 22 December 2021

बरं झालं,सावित्रीमाईंनीस्त्रियांच्यालिहिण्या वाचण्याचीसोय निर्माण केली,नाही तर बिचार्‍या स्त्रियांना, गुरुचरित्र,वैभवलक्ष्मीची पोथी, संतोषीमातेचं व्रत,वटपौर्णिमा कथा, सत्यनारायणाची कथा इ. वाचता आलं नसतं.


बरं झालं,
सावित्रीमाईंनी
स्त्रियांच्या
लिहिण्या वाचण्याची
सोय निर्माण केली,
नाही तर बिचार्‍या स्त्रियांना, 
गुरुचरित्र,
वैभवलक्ष्मीची पोथी, संतोषीमातेचं व्रत,
वटपौर्णिमा कथा, सत्यनारायणाची कथा इ. वाचता आलं नसतं.

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...