*प्रा. हरी नरके नामक पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला*
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आणि अखंड समाज एक पुरोगामी चळवळीला पोरका झाला. शाहू, फुले आणि आंबेडकरी विचाराचा ज्वालामुखी आज शांत झाला. सरकारचं जेव्हा जेव्हा चुलक तेव्हा तेव्हा खडवून लेखन करून त्यांनी सरकारला जाग्यावर आणण्याचे काम केले. परखड विचारा मांडणारे प्रा. हरी नरके आज काळाच्या पडद्याड गेले. अशा लेखकाला *भावपूर्ण श्रदांजली ..*🙏🙏💐💐
यशवंत द. ओव्हाळ